राजा माने यांना शांतीदूत राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान डॉ. विठ्ठलराव जाधव यांच्या हस्ते सन्मान पुणे, दि.23-संपादक, माध्यम तज्ज्ञ व राजकीय विश्लेषक राजा माने यांच्या पत्रकारितेतील योगदानाबद्दल त्यांना "शांतीदूत"हा मानाचा राज्यस्तरीय पुरस्कार
जिल्ह्यातील ह्या गावांतून जाणार रिंगरोड खेड, मावळ, हवेली, पुरंदर आणि भोर या पाच तालुक्यांतून जाणार सुमारे १०३ किलोमीटर लांबीचा आणि ११० मीटर रुंदीचा हा रस्ता जाणार आहे. जिल्ह्याच्या पश्चिम भागात या मार्गाच्या मोजणीचे काम यापूर्वीच सुरू झाले आहे.
लोकमान्यनगर म्हाडा वसाहतीतील रहिवाशांचा पुनर्विकासाचा लढा निर्णायक टप्प्यात आला आहे. १९६५ मध्ये बांधलेल्या या इमारतींना आता साठ वर्षं पूर्ण झाली असून अनेक इमारतींना पुणे महापालिकेने धोकादायक म्हणून घोषित केले आहे. रहिवासी कायदेशीर मार्गाने विकसक नेमू
देवगाव
शेकडो भगिनींनी आमदार अमित गोरखे यांना बांधली ‘विश्वासाची राखी’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठविल्या 1000 राख्या — महिलांकडून आभार प्रदर्शन.
राखीवर चीनचा नफा, चॉपस्टिकमध्ये भारताची अनुपस्थिती — व्यापारातील विसंगतीचे वास्तव
गौतम अदानी यांचा अदानी पोर्ट्सच्या अध्यक्षपदाचा राजीनामा — अमेरिकेच्या कारवाईची धास्ती की अंतर्गत डावपेच?
“क्रांतीवीर लहुजी वस्ताद साळवे पुरस्कार मला मिळालेल्या राष्ट्रीय युवा पुरस्कारापेक्षाही मोठा वाटतो,” अशा शब्दांत आमदार अमित गोरखे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. त्यांना यंदाचा प्रतिष्ठेचा लहुजी वस्ताद साळवे पुरस्कार बालगंधर्व रंगमंदिर, पुणे येथे आ